राम किन्हीकर

भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे गोपबालकांसह त्यांच्या गाई गुरांना चरण्यासाठी म्हणून वृंदावनालगतच्या रमणीय हिरवळींवर, उपवनांमध्ये घेऊन जात....
यदुवंशीयांचे आचार्य गर्ग्यमुनी वसुदेवांच्या आज्ञेवरून एकेदिवशी गोकुळात आलेत. नंदबाबांनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि त्यांची स्तुती केली....
भगवान श्रीकृष्णांचा जन्म ऐन मध्यरात्रीच्या सुमाराला झाला तर भगवान श्रीरामांनी ऐन दुपारी जन्म घेतला. याचे अनेक व्यावहारिक...
श्रीमदभागवताचा दशम स्कंध म्हणजे श्रीमदभागवताचे हृदय समजले जाते. आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचे चरित्र या स्कंधातल्या ९० अध्यायांमध्ये...
देवपुत्र कच याने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे कपटवेषाने राहून त्यांच्याकडे असलेली संजीवनी विद्या शिकून घेतली. ती संजीवनी विद्या वापरूनच...
रेणु ऋषींची कन्या रेणुका हिचा विवाह श्रेष्ठ तपस्वी मुनी जमदग्नी यांच्याशी झाला आणि या पवित्र दंपतींना अनेक...
खरेतर भगवान श्रीराम हे भारताचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांचे  चरित्र डोळ्यांसमोर ठेऊनच समस्त भारताच्या चारित्र्याची उभारणी झालेली आहे....
मनुपुत्र नभग याचा मुलगा नाभाग हा एका दीर्घ तपावरून परतला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या सगळ्या...