वर्षा पतके थोटे

©वर्षा पतके थोटे

लेखिका,कवयित्री,अभ्यासक 

एक काळ होता, जेव्हा गोष्टी कमी होत्या. पण त्यांची किंमत जास्त होती. एक पुस्तक महिनाभर वाचलं जायचं,...
आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा अशी परिस्थिती येते, जेव्हा मनातून स्पष्ट नाही असतं, पण ओठांवरून हो बाहेर पडतं....
आपल्या समाजात ‘चांगली बाई’ हा शब्द ऐकला की डोळ्यांसमोर एक ठराविक प्रतिमा उभी राहते. शांत, संयमी, कष्टाळू,...
घर म्हणजे चार भिंतींचा बंदिस्त अवकाश नसतो; घर म्हणजे आवाजांची, श्वासांची, सवयींची आणि नात्यांची एक जिवंत वीण...
कधीकाळी गावातल्या,शहरातल्या वाचनालयात संध्याकाळी गर्दी असायची. वर्तमानपत्रातील बातम्यांवर चर्चा रंगायची. कादंबऱ्यांची देवाणघेवाण व्हायची, आणि एखाद्या नव्या पुस्तकाची...
कधी काळी माणसाचं आत्ममूल्य त्याच्या कर्तृत्वावर, स्वभावावर, संवेदनशीलतेवर आणि समाजाशी असलेल्या नात्यावर ठरत असे. घरातल्या वडिलधाऱ्यांच्या कौतुकाच्या...
पूर्वी संध्याकाळ झाली की गल्लीबोळांत एक वेगळाच गोंगाट असायचा. लगोरी, लपंडाव, आट्यापाट्या, विटीदांडू यांच्या आवाजांनी आकाश भरून...