हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे महाराष्ट्रचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कवितेत वर्णन करताना रामदास स्वामी यांनी त्याच्यातील दृढनिश्चयाचे...
३०दिवसात३०
मुकपटा पासून भारतीय चित्रपट सृष्टीची वाटचाल सूरू झाली. १९१३ मध्ये पहिला मुकपट दादासाहेब फाळकेनी “राजा हरिश्चंद्र” पडद्यावर...
लग्नानंतर माझी आणि तुषारची, आई आणि ताईसोबत बाहेरगावी जाण्याची ही पहिलीच सहल होती. लग्नाला सहा महिने झाल्यावर,...
सध्या क्रिमिनल मुव्हीज, क्राईम सिरीज याचा ट्रेंड सुरु आहे. त्याचप्रमाणे फिक्शनल – रियलिस्टिक अशा चित्रपटांना पेक्षक दाद देऊ...
प्रिय तुषारदा, तुला कदाचित हे आवडणारं नसेल, किंवा ह्यात तुझा काहीसा अधिक्षेप ही होत असेल. तुला असं...
जीवनाची दुहेरी वाट मानवी अस्तित्वाशी जोडल्या गेलेली दोन भिन्न, पण एकमेकांना अतिशय पूरक मानसिक अवस्थांचे अलिखित करारपत्रे...
माझे वडील बऱ्याच वेळा वर्तमानाच्या गप्पा करता करता भूतकाळात जात अन मग त्यातच रमत! आम्ही भावंड गंमतीने...
नारायणाचा नरआदिमानवाच्या काळात “देव” नव्हता.… म्हणजे ती संकल्पना नव्हती. पुढे भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी , वादळ इत्यादी अरिष्टांचा...
संध्याकाळची वेळ होती. आईचा एकेक अवयव निकामी होत होता. दिव्यातली वात शांत होत जावी तशी आई विझत...
झाले गेले विसरूनी जावे, नवीन आशा नवीन स्वप्ने… घेऊनी चलू … नव्या सूर्यकिरणांसवे…. नवीन वर्षामधे पदार्पण करतांना,...